Weather Forecast राज्यामध्ये पुढील सात दिवस कशी असेल पावसाची स्थिती हवामान विभागाचा अंदाज…

राज्यांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने पत्रे पण टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाची तूट आहे मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाची सूट तीव्र तुट नोंदवली गेली आहे त्यासोबत पालघर नगर सोलापूर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद छत्रपती संभाजी नगर जळगाव बुलढाणा अकोला यवतमाळ अमरावती वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात पावसाची तुझी अधिक आहे पडलेल्या पावसाने हंगामाची सरासरी आतापर्यंत मुंबई उपनगर रायगड ठाणे पालघर नांदेड यवतमाळ व काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त राखली आहे.हंगामी सरासरी सातारा सांगली छत्रपती संभाजी नगर जालना आणि हिंगोली येथील पाऊस पडला आहे.

येथे क्लिक करा

. या आठवड्यात पावसाची स्थिती काय असणार..

मुंबईमध्ये सोमवारपासून पुढील चार ते पाच दिवस तीव्र पाऊस पडण्याची शक्यता नाही येते चार ते पाच दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे सध्या आणि दक्षिण भारतातही कमी पावसाची शक्यता आहे तसेच कोकण विभागातही अतिशय जोरदार पद्धतीने पाऊस कोसळल्या पावसाची तीव्रता या आठवड्यात कमी असणार आहे.असा अंदाज निवृत्त हवामान शास्त्र माणिकराव खुळे यांनी भरतीला आहे महाराष्ट्रातील धरणामध्ये सुमारे 70 टक्के पाणी असून आता पावसाची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत त्यामुळे करणे 100% भरण्यासाठी वेळ लागेल खरीप पिकांना पावसाळी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ओढ बसण्याची शक्यता त्यांनी या हवामान अंदाज म्हणून वरती गेली आहे. खरीपाप्रमाणे रब्बी पिकांच्या नियोजन साठी सावधान आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

        हवामान अंदाजाची

सविस्तर माहिती पाहण्यासाठी

            येथे क्लिक करा